शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

‘आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:03 IST

आयुर्वेदाचा उज्ज्वल वारसा पारतंत्र्यात नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतरही त्याचा फारसा विचार करण्यात आला नाही. आता मात्र आयुर्वेद चिकित्सा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे

पुणे : आयुर्वेदाचा उज्ज्वल वारसा पारतंत्र्यात नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतरही त्याचा फारसा विचार करण्यात आला नाही. आता मात्र आयुर्वेद चिकित्सा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी सांगितले.विद्यार्थीमित्र वैद्य एम. व्ही. कोल्हटकर आयुर्वेद प्रतिष्ठानतर्फे ‘त्रिस्कंध आयुर्वेदाचे चिकित्साविषयक पैलू’ या विषयावर पुण्यात आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या वेळी नाईक यांच्या हस्ते कोल्हटकर यांच्यावरील माहितीपटाचे अनावरण तसेच ‘माधवाय स्वाहा’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य दिलीप गाडगीळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जगभरात नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संशोधनाबाबत १० ते १२ देशांशी करार झाले आहेत, अशी माहिती नाईक यांनी या वेळी दिली.