शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

उन्हाळ्यामुळे फळबागा ‘सलाईन’वर

By admin | Updated: March 30, 2017 00:06 IST

इंदापूर तालुक्यात तीव्र उन्हाळा जाणवत असून तापमान सरासरी ३८ ते ४० डिग्रीसेल्सीअस मध्ये गेल्याने डाळींब

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात तीव्र उन्हाळा जाणवत असून तापमान सरासरी ३८ ते ४० डिग्रीसेल्सीअस मध्ये गेल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना फळबागा जगवण्यासाठी सलाईनच्या बाटल्यांनी पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. तर उन्हाच्या तीव्रतेपासून बागांचे रक्षण करण्यासाठी साड्यांच्या सहयाने बागा झाकल्या जात आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या पातळीत घट झाल्याने द्राक्षेच्या बाग व डाळींबाच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सलाईनच्या बाटलीचा तर काही ठिकाणी तांब्याच्या सह्याने पाणी घालण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील डाळींब उत्पादक व द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. इंदापूर तालुक्यात १५ हजार एकरावर डाळींबाची लागवड करण्यात आलेली आहे. तर द्राक्षे लागवडीसाठी १२ ते १३ हजार हेक्टरी लागवड करण्यात तालुका अग्रेसर ठरले आहे. त्यात कळस, बोरी, भरणेवाडी, शेळगाव या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याने डाळींब व द्राक्षे लागवड करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर दिलेला आहे. आर्थिक संकट : कर्जमाफीची मागणी मात्र पाण्याची कमतरता तीव्र उन्हाळ्याच्या झळा यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या बागांना शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  या शेतकऱ्यांच्या पिक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी डाळींब उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.बाग आणि ठिबकच जळाल्याने शेतकरी पुरूषोत्तम किर्वे हतबल झाले आहेत. डाळिंब बागेला आगीची झळ लागल्याने झाडे व फळे जळून गेली आहेत. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार बी.सी बंडगर यांनी या घटनेचा पंचानामा केला आहे. अधिक तपास बारामती तालुका पोलिस ठाणे करीत आहे. शॉर्ट सर्किटमुळे डाळिंबबाग जळालीबारामती : गोजूबावी (ता. बारामती) येथे विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ४ एकर क्षेत्रातील डाळिंबा बाग व ठिबक सिंचनाचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत शेतकरी पुरूषोत्तम शंकर किर्वे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तालुका पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शेतामध्ये असणाऱ्या विद्युत रोहित्रामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. त्यामध्ये डाळिंब बागेचे तसेच बागेमध्ये असणाऱ्या ठिबक सिंचन संचाचे मोठे नुकसान झाले आहे.