शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्याने कर्ज काढून काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक ...

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व आश्वासन दिले दीड महिन्यानंतर सुद्दा त्यांच्या नुकसान भरपाई पोटी एक पैसाही मिळाला नाही त्यामुळे अखेर पवार यांनी कर्ज काढून शेततले बांधायला पुन्हा सुरवा केली. इंदापूर तालुक्यात दिड महिण्यापुर्वी ढगफुटी प्रमाणे परिसरात पाऊस झाला. याचा परिणाम परिसरातील ओढे , नाले आणी नीरा नदी पात्र सोडून वाहिले त्या पुराचा मोठ फटका निरवांगी गावाला बसला होता. निरवांगी गावात शेतकरी अंकुश पवार यांचे नीरानदी काठी तीन एकर क्षेत्र आहे. येथील गट नं. ९०५ मध्ये नीरानदी पासून काही अंतरावर शेततळे काही वर्षापूर्वी दीडलाख रुपयामध्ये स्वखर्चात बांधले होते. ते शेततळे सुमारे दिड महिण्यापुर्वी नीरानदीच्या पुरस्थितीत वाहुन गेले. दरम्यान महसुल विभागाच्या तलाठी कार्यालयाकडून इतर पिके, फळबांगांचे देखील पंचनामे महसुल सह अन्य कर्मचाऱ्यांनी केले. मात्र वारंवार शेततळे वाहुन गेल्याचे सुचना देऊन पंचनामा झाले नसल्याचे व मदत मिळाली नसल्याचे यावेळी अंकुश पवार यांनी सांगितले.

१०० बाय १०० चौरस फुट असलेल्या शेततळे वाहून गेला असतानाही त्याचा पंचनामा झाला नाही, त्यामुळे झाल्याने शासनाकृडून मदत मिळाली नाही. अखेर मदतीची वाट पाहून नाईलाजास्तव कर्ज काढून शेततळ्याचे काम सुरु केले. या शेततळ्याचे काम सुरु नसते केले तर जणावरांच्या पिण्याचा व शेतीचा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सध्या जेसीबी मशीन चालवुन मशीनसाठी सर्वसाधारण २५ ते ३० हजार रुपये खर्च होईल तर शेततळ्यासाठी ६० हजाराचा कागद आणि त्यासाठी लागणारी मजुरी १० हजार खर्च मिळून एक लाखाच्या पुढे हा खर्च जाणार आहे. यामुळे कर्ज काढुन खर्च होत असताना संबंधीत शेतकय्राला प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे या शेतकऱ्याच्या मागणी आहे.

--

चौकट

गत वर्षी झालेल्या पावसामुळे ओलादुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नीरा नदी कित्येक वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक वाहुन मनुष्य वस्तीत पाणी आले. मात्र सध्या नीरा नदी पंधरा दिवस पुरेल एवढाच खोरोची व निरवांगी बंधाऱ्यात पाणी आहे. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकणार नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

--