शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्याने कर्ज काढून काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक ...

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व आश्वासन दिले दीड महिन्यानंतर सुद्दा त्यांच्या नुकसान भरपाई पोटी एक पैसाही मिळाला नाही त्यामुळे अखेर पवार यांनी कर्ज काढून शेततले बांधायला पुन्हा सुरवा केली. इंदापूर तालुक्यात दिड महिण्यापुर्वी ढगफुटी प्रमाणे परिसरात पाऊस झाला. याचा परिणाम परिसरातील ओढे , नाले आणी नीरा नदी पात्र सोडून वाहिले त्या पुराचा मोठ फटका निरवांगी गावाला बसला होता. निरवांगी गावात शेतकरी अंकुश पवार यांचे नीरानदी काठी तीन एकर क्षेत्र आहे. येथील गट नं. ९०५ मध्ये नीरानदी पासून काही अंतरावर शेततळे काही वर्षापूर्वी दीडलाख रुपयामध्ये स्वखर्चात बांधले होते. ते शेततळे सुमारे दिड महिण्यापुर्वी नीरानदीच्या पुरस्थितीत वाहुन गेले. दरम्यान महसुल विभागाच्या तलाठी कार्यालयाकडून इतर पिके, फळबांगांचे देखील पंचनामे महसुल सह अन्य कर्मचाऱ्यांनी केले. मात्र वारंवार शेततळे वाहुन गेल्याचे सुचना देऊन पंचनामा झाले नसल्याचे व मदत मिळाली नसल्याचे यावेळी अंकुश पवार यांनी सांगितले.

१०० बाय १०० चौरस फुट असलेल्या शेततळे वाहून गेला असतानाही त्याचा पंचनामा झाला नाही, त्यामुळे झाल्याने शासनाकृडून मदत मिळाली नाही. अखेर मदतीची वाट पाहून नाईलाजास्तव कर्ज काढून शेततळ्याचे काम सुरु केले. या शेततळ्याचे काम सुरु नसते केले तर जणावरांच्या पिण्याचा व शेतीचा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सध्या जेसीबी मशीन चालवुन मशीनसाठी सर्वसाधारण २५ ते ३० हजार रुपये खर्च होईल तर शेततळ्यासाठी ६० हजाराचा कागद आणि त्यासाठी लागणारी मजुरी १० हजार खर्च मिळून एक लाखाच्या पुढे हा खर्च जाणार आहे. यामुळे कर्ज काढुन खर्च होत असताना संबंधीत शेतकय्राला प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे या शेतकऱ्याच्या मागणी आहे.

--

चौकट

गत वर्षी झालेल्या पावसामुळे ओलादुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नीरा नदी कित्येक वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक वाहुन मनुष्य वस्तीत पाणी आले. मात्र सध्या नीरा नदी पंधरा दिवस पुरेल एवढाच खोरोची व निरवांगी बंधाऱ्यात पाणी आहे. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकणार नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

--