शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
4
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
6
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
7
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
8
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
9
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
10
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
11
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
12
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
13
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
14
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
15
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
16
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
17
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
18
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
19
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
20
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...

अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्याने कर्ज काढून काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक ...

निमसाखर : ऑक्टोबरमद्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये इंदापूरातील निरवांगी गावातील अंकुश गणपत पवार यांचे शेततळे फुटून वाहून गेले होेते. त्यानंतर अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व आश्वासन दिले दीड महिन्यानंतर सुद्दा त्यांच्या नुकसान भरपाई पोटी एक पैसाही मिळाला नाही त्यामुळे अखेर पवार यांनी कर्ज काढून शेततले बांधायला पुन्हा सुरवा केली. इंदापूर तालुक्यात दिड महिण्यापुर्वी ढगफुटी प्रमाणे परिसरात पाऊस झाला. याचा परिणाम परिसरातील ओढे , नाले आणी नीरा नदी पात्र सोडून वाहिले त्या पुराचा मोठ फटका निरवांगी गावाला बसला होता. निरवांगी गावात शेतकरी अंकुश पवार यांचे नीरानदी काठी तीन एकर क्षेत्र आहे. येथील गट नं. ९०५ मध्ये नीरानदी पासून काही अंतरावर शेततळे काही वर्षापूर्वी दीडलाख रुपयामध्ये स्वखर्चात बांधले होते. ते शेततळे सुमारे दिड महिण्यापुर्वी नीरानदीच्या पुरस्थितीत वाहुन गेले. दरम्यान महसुल विभागाच्या तलाठी कार्यालयाकडून इतर पिके, फळबांगांचे देखील पंचनामे महसुल सह अन्य कर्मचाऱ्यांनी केले. मात्र वारंवार शेततळे वाहुन गेल्याचे सुचना देऊन पंचनामा झाले नसल्याचे व मदत मिळाली नसल्याचे यावेळी अंकुश पवार यांनी सांगितले.

१०० बाय १०० चौरस फुट असलेल्या शेततळे वाहून गेला असतानाही त्याचा पंचनामा झाला नाही, त्यामुळे झाल्याने शासनाकृडून मदत मिळाली नाही. अखेर मदतीची वाट पाहून नाईलाजास्तव कर्ज काढून शेततळ्याचे काम सुरु केले. या शेततळ्याचे काम सुरु नसते केले तर जणावरांच्या पिण्याचा व शेतीचा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

सध्या जेसीबी मशीन चालवुन मशीनसाठी सर्वसाधारण २५ ते ३० हजार रुपये खर्च होईल तर शेततळ्यासाठी ६० हजाराचा कागद आणि त्यासाठी लागणारी मजुरी १० हजार खर्च मिळून एक लाखाच्या पुढे हा खर्च जाणार आहे. यामुळे कर्ज काढुन खर्च होत असताना संबंधीत शेतकय्राला प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे या शेतकऱ्याच्या मागणी आहे.

--

चौकट

गत वर्षी झालेल्या पावसामुळे ओलादुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नीरा नदी कित्येक वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक वाहुन मनुष्य वस्तीत पाणी आले. मात्र सध्या नीरा नदी पंधरा दिवस पुरेल एवढाच खोरोची व निरवांगी बंधाऱ्यात पाणी आहे. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकणार नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

--