शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

पावसाअभावी भातपिके सुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST

भोर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरड-माती, झाडे-झुडपे खाली येऊन भातखाचरे गाडली तर नदीनाले ओढ्याच्या काठावरील भातखाचरांत पाणी ...

भोर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरड-माती, झाडे-झुडपे खाली येऊन भातखाचरे गाडली तर नदीनाले ओढ्याच्या काठावरील भातखाचरांत पाणी जाऊन खाचरे गाडली. मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भातखाचरातील पाणी कमी होऊन खाचरात वड्या पडल्या आहेत. पाणी नसल्यामुळे भाताची रोपे सुकून पिवळी पडू लागली आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बळीराजा चिंतातुर होऊन पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. भाटघर व नीरा देवघर धरणभाग महुडे खोरे या भागाला भाताचे आगार समजले जाते. या जिरायती भागात भात सोडून इतर पीक घेतले जात नाही. या वर्षी ५० हेक्टवर भाताचे बी पेरले होते. पावसाच्या पाण्यावर भाताचे पीक घेतात. पाऊस अधिक झाला तरी पीक खराब होते आणि पाऊस कमी पडला तरी पीक येत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर भाताचे पीक घेतात. मात्र अतिवृष्टीने भाताचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांना भाताचे खाचरच शिल्लक राहिलेले नाही. आणि राहिलेल्याची दुरुस्त करण्याची ऐपत नाही. यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलेला आहे.

२७ भोर