शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

अस्वच्छतेच्या गर्तेत भाविक

By admin | Updated: June 20, 2017 07:11 IST

आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते. दिंडीचा मुक्काम कोठे, भोजनाची व्यवस्था, पालखी मुक्कामावरील कार्यक्रम कोणते, या सर्वांचे नियोजन केलेले असते व याची प्रत्येकी एक प्रत दिंडीतील प्रत्येक व्यक्तीकडे असते; पण या सर्व नियोजनात सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींचे नियोजन दिसत नाही. वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला वारकऱ्यांना अनेक समस्या आहेत. शौचास कुठे जायचे, उरलेले अन्न कोठे टाकायचे, अस्वच्छ शौचालय, राहण्याची सोय आदी प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. पालिकेने शौचालयाच्या सुविधा दिल्या आहे, फिरती शौचालये देखील आहेत. पण, मुळातच वारकरी संख्या इतकी जास्त आहे की, ही व्यवस्था कमी पडते.