शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

अस्वच्छतेच्या गर्तेत भाविक

By admin | Updated: June 20, 2017 07:11 IST

आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते. दिंडीचा मुक्काम कोठे, भोजनाची व्यवस्था, पालखी मुक्कामावरील कार्यक्रम कोणते, या सर्वांचे नियोजन केलेले असते व याची प्रत्येकी एक प्रत दिंडीतील प्रत्येक व्यक्तीकडे असते; पण या सर्व नियोजनात सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींचे नियोजन दिसत नाही. वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला वारकऱ्यांना अनेक समस्या आहेत. शौचास कुठे जायचे, उरलेले अन्न कोठे टाकायचे, अस्वच्छ शौचालय, राहण्याची सोय आदी प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. पालिकेने शौचालयाच्या सुविधा दिल्या आहे, फिरती शौचालये देखील आहेत. पण, मुळातच वारकरी संख्या इतकी जास्त आहे की, ही व्यवस्था कमी पडते.