शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

अस्वच्छतेच्या गर्तेत भाविक

By admin | Updated: June 20, 2017 07:11 IST

आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते. दिंडीचा मुक्काम कोठे, भोजनाची व्यवस्था, पालखी मुक्कामावरील कार्यक्रम कोणते, या सर्वांचे नियोजन केलेले असते व याची प्रत्येकी एक प्रत दिंडीतील प्रत्येक व्यक्तीकडे असते; पण या सर्व नियोजनात सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींचे नियोजन दिसत नाही. वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला वारकऱ्यांना अनेक समस्या आहेत. शौचास कुठे जायचे, उरलेले अन्न कोठे टाकायचे, अस्वच्छ शौचालय, राहण्याची सोय आदी प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. पालिकेने शौचालयाच्या सुविधा दिल्या आहे, फिरती शौचालये देखील आहेत. पण, मुळातच वारकरी संख्या इतकी जास्त आहे की, ही व्यवस्था कमी पडते.