शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अस्वच्छतेच्या गर्तेत भाविक

By admin | Updated: June 20, 2017 07:11 IST

आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते. दिंडीचा मुक्काम कोठे, भोजनाची व्यवस्था, पालखी मुक्कामावरील कार्यक्रम कोणते, या सर्वांचे नियोजन केलेले असते व याची प्रत्येकी एक प्रत दिंडीतील प्रत्येक व्यक्तीकडे असते; पण या सर्व नियोजनात सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींचे नियोजन दिसत नाही. वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला वारकऱ्यांना अनेक समस्या आहेत. शौचास कुठे जायचे, उरलेले अन्न कोठे टाकायचे, अस्वच्छ शौचालय, राहण्याची सोय आदी प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. पालिकेने शौचालयाच्या सुविधा दिल्या आहे, फिरती शौचालये देखील आहेत. पण, मुळातच वारकरी संख्या इतकी जास्त आहे की, ही व्यवस्था कमी पडते.