शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अतिवृष्टीमुळे भात खाचरे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

भात खाचरे वाचविण्यासाठी शेतकरी केविलवाने प्रयत्न करताना दिसत असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेगांव तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

भात खाचरे वाचविण्यासाठी शेतकरी केविलवाने प्रयत्न करताना दिसत असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेगांव तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. हंगामाच्या सुरवातीस वाट पाहावयास लावणा-या पावसाने जुलैच्या अखेरीस जनजीवनच विष्कळीत करून टाकले आहे. तालुक्याच्या दुर्गम भागातील भीमाशंकर,आहुपे व पाटण खोऱ्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. आजपर्यंत या भागात ४६७ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. गोहे, कोंढवळ आहुपे या भागात बांध खचून शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यंदा पावसाने सुरवात चांगल केल्याने भात वाफे चांगले ऊगवून आले होते. काही ठिकाणी पावसाळ्याच्या सुरूवातीसच लागवडी सुरू केल्या होत्या. मात्र, मध्यंतरीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणचे शेतकरी भातलागवडीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत होत. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पावसाने चांगली सुरूवात केल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून शेतक-यांचे हात भातलागवडीसाठी सरसावले होते. मात्र बुधवारी रात्री या भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे या भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भातखाचरे वाहून गेली आहेत. लागवड केलेली क्षेत्रे माती खाली दडपली गेल्याने लागवड केलेले भात वाया गेले आहे.

सोबत फोटो,

पी४-आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.