शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

ढगाळ हवामानामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

उंडवडी कडेपठार: गेल्या पाच-सहा दिवसापासून उंडवडी कडेपठार, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपुर, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे तसेच आसपासच्या परिसरात दाट ...

उंडवडी कडेपठार: गेल्या पाच-सहा दिवसापासून उंडवडी कडेपठार, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपुर, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे तसेच आसपासच्या परिसरात दाट धुके,ढगाळ आणि दुषित वातावरण होत आहे. या वातावरणाच्या बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी तसेच पालेभाज्या पिकांवर परिणाम होत असून पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.

सकाळच्या वेळी दाट धुके तर,दिवसभरात कधी ढगाळ वातावरण तर कधी दमट उष्णता निर्माण होत आहे.यामुळे पिकांसह पालेभाज्यांवर मावा आणि करपा पडू लागला असुन पिकांची वाढ देखील खुंटली आहे.त्याच बरोबर दूषित वातावरणामुळे थंडी,ताप,सर्दी,डोकेदुखी अशा आजारांना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.यामुळे शेतकरी आणि नागरिक अडचणीत सापडले आहेत.दाट धुके व ढगाळ हवामान या वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.पिकावर रोगराईच्या प्रदूभार्वाची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोरोना महामारी,लॉकडाउन,चक्रीवादळ,अवकाळी पाऊस, शेतमालाची थंडावलेली बाजारपेठ यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस अशी शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका वाढतच असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

सततच्या ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराई वाढू लागली आहे.

१६१२२०२०-बारामती-१६

-------------------------