शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डाळज नं 3 चा यू-टर्न ठरतोय कर्दनकाळ

By admin | Updated: November 29, 2014 23:00 IST

डाळज नं़ 3 (ता़ इंदापूर) येथील रस्ता ओलांडण्यासाठी बनविलेला यू-टर्न गेल्या पंधरा दिवसांत दोन जणांचा ‘कर्दनकाळ’ ठरला आह़े

पळसदेव : डाळज नं़ 3 (ता़ इंदापूर) येथील रस्ता ओलांडण्यासाठी बनविलेला यू-टर्न गेल्या पंधरा दिवसांत दोन जणांचा ‘कर्दनकाळ’ ठरला आह़े या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना दुचाकींना पंधरा दिवसांत दोन अपघात झाल़े वास्तविक याठिकाणी ‘भुयारी’ मार्गाची गरज आह़े 
दोन्हीकडून सपाटबाजू असल्याने वाहने सुसाट वेगाने येतात़ अन् निष्पापांचे बळी जात आहेत़ त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत़ त्याचीच परिणती गुरुवारी रात्री झालेल्या अपघातावेळी दिसून आली़ अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गच रोखून धरला़ तसेच भुयारी मार्ग कधी करणार, असा जाबही प्रशासनाला विचारला़
पुणो-सोलापूर महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर महामार्गालगतच्या गावांच्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी किंवा येण्या-जाण्यासाठी यू-टर्नची निर्मिती करण्यात आली़ परंतु काही ठिकाणी दुचाकी बसेल एवढीसुद्धा जागा दोन्ही रस्त्यांच्या मधोमध नाही़ त्यामुळे जोर्पयत दोन्ही बाजूकडून वाहने येत नाहीत तेव्हाच रस्ता ओलांडावा लागतो़ अशाच यू-टर्नचीही डाळज नं़ 3 येथेही निर्मिती करण्यात आली आह़े मात्र, या ठिकाणी सतत अपघात घडू लागल्याने मृत्यूचा पॉइंट बनला आह़े गेल्या पंधरा दिवसांत दोघांना आपला जीव गमवावा लागला़ गुरुवारी रात्रीचीही घटना ताजी आह़े
रस्ता ओलांडण्यासाठी व ये-जा करण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्गाची गरज आह़े लोकांचीही कित्येक दिवसाची मागणी आह़े मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने, गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात स्थानिक युवकाचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल़े जवळपास 2क्क् हून अधिक ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता-रोको केला़ तसेच लोकांमध्ये आक्रमकपणा अधिक दिसून येत होता़ दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या़ याची माहिती भिगवण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े त्यानंतर पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा झाली़ त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विनंती केल्याने मार्ग मोकळा झाला.
 
महामार्ग प्राधिकरण काही करत नाही?
वास्तविक पाहता अपघातांचे प्रमाण का वाढत आहेत़ अधिक अपघात होणारे ‘पॉइंट’ निश्चित करणो व त्याठिकाणी अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील़ याचा अभ्यास करणो गजरेचे आह़े याकामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनी व पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन अपघातांचे विचारमंथन करणो 
गरजेचे आहे.
 
4या ठिकाणी सतत अपघात घडू लागल्याने मृत्यूचा पॉइंट बनला आह़े गेल्या पंधरा दिवसांत दोघांना आपला जीव गमवावा लागला़ 
4रस्ता ओलांडण्यासाठी व ये-जा करण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्गाची गरज आह़े