शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

ड्रायव्हरलेस कार लवकरच रस्त्यावर

By admin | Updated: January 23, 2017 03:05 IST

तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सेन्सर, रडार, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णत: चालविरहित व स्वयंचलित मोटारगाड्या

पुणे : ‘तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सेन्सर, रडार, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णत: चालविरहित व स्वयंचलित मोटारगाड्या रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. येत्या ३०-४० वर्षांत मोठ्या प्रमाणात चालकविरहित गाड्या रस्त्यावर आल्या, तर अपघात होण्याचे प्रमाण कित्येकपटीने कमी होईल व अनेकांचे जीव वाचतील आणि रस्ते वाहतुकीत मोठी क्रांती घडेल, असे मत आॅस्ट्रेलिया येथील मेलबर्नच्या ट्रॉबे विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. अनिरुद्ध देसाई यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘चालकविरहित मोटारगाडी’ या विषयावर टिळक स्मारक मंदिराच्या बेसमेंट हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात डॉ. देसाई बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, विनय र. र. आदी उपस्थित होते.डॉ. देसाई म्हणाले, ‘‘भारतातील वाहतूककोंडीला कंटाळलेले ७० ते ८० नागरिक चालकविरहित गाड्यांचे स्वागत करायला उत्सुक आहेत. प्रायोगिक तत्त्वावर आॅस्ट्रेलियामध्ये त्यांची निर्मिती केली जात आहे. रोडमॅपिंग, जीपीएस, इंटरनेटचे जाळे आदी गोष्टींवर सखोल अभ्यास व त्याची उभारणी होणे गरजेचे आहे.’’विनय र. र. यांनी सूत्रसंचालन केले. संजय मालती कमलाकर यांनी संयोजन केले.