शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा पोहोचण्यासाठी अवघे १८ तास

By admin | Updated: December 15, 2015 04:08 IST

केंद्र शासनाच्या पहिल्या टप्प्यातील स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी आराखडा पाठविण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

पुणे : केंद्र शासनाच्या पहिल्या टप्प्यातील स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी आराखडा पाठविण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने उपसूचनांसह आराखड्यास सोमवारी रात्री ११ वाजता मंजुरी दिल्याने केंद्र शासनाकडे हा पाठविण्यास अवघे १८ तास उरले आहेत. या वेळेत उपसूचनांसह आराखड्यामध्ये बदल करून तो राज्य शासनाकडे पाठविणे. राज्य शासनाने तो तपासून केंद्राकडे पाठविणे एवढी कसरत महापालिका व राज्य शासनाला पार पाडावी लागणार आहे. स्मार्ट सिटी आराखड्यातील प्रमुख मुद्दे- स्मार्ट सिटी अंतर्गत २८०० ते ३००० हजार कोटींची विकासकामे होणार- वाहतूक व पाणीपुरवठयावर ८०० ते ८०० कोटी रूपयांचा खर्च- बसची संख्या वाढणार, निश्चित वेळेवर बससेवा उपलब्ध होणार- अत्याधुनिक रहदारी व्यवस्थापन- २४ तास पाणीपुरवठाऔंध-बाणेर-बालेवाडी मॉडेल एरियासाठी तरतुदी- ‘राहण्यास सर्वोत्तम योग्य’ अशा जगातील १० ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून विकास होणार- बीआरटी कॅरीडॉर, १२०० सायकल शेअरींग प्रणाली- ७५० वाहनांसाठी बहुमजली कार पार्र्किंग- १०० इलेक्ट्रकी बस व १०० ई-रिक्षा- ५४ स्मार्ट बसथांब्यांचा विकासकंपनी स्थापन करून आपण महापालिकेचे नुकसान करीत आहोत. या आराखड्यात असंख्य चुका आहेत. स्थानिक क्षेत्र विकासासाठी निवडलेल्या बाणेर परिसरात आधीच कित्येक कामे झाली आहेत. तरीही त्याच भागाची निवड करण्यात आली. आता कंपनीलाच त्या भागात सर्वाधिकार असतील तर तेथील नगरसेवकांनी करायचे काय याचे उत्तर यात नाही. आयुक्तही ते देत नाहीत. असे असंख्य प्रश्न आहेत त्यांची उत्तरे मिळत नाहीत.- आबा बागूल, उपमहापौरआयुक्तांनी ज्या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत त्या कंपन्या व्यावसायिक हेतूने यात सामील झालेल्या आहेत. त्यातील काही कंपन्यांनी महापालिकेचे नाव वापरून परदेशातील कंपन्यांशी करारही करण्यास सुरूवात केली आहे. या संपूर्ण आराखड्यात शहरी गरीब या समाज घटकाचा शून्य विचार केलेला आहे. ज्या भागाचा विकास होणे गरजेचे आहे, अशा भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. झोपडपट्टी निर्मूलनाची कसलीही तरतूद योजनेत नाही. अत्यंत टाकाऊ योजना आहे.- सिद्धार्थ धेंडे, गटनेते, रिपाइं