शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना दूर्लब समजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

पुणे : महिला या ऊर्जाचा स्रोत असल्याने त्यांना दुर्बल समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत, सर्व क्षेत्रात आपला ठसा ...

पुणे : महिला या ऊर्जाचा स्रोत असल्याने त्यांना दुर्बल समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत, सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे, तसेच कोणतीही महिला पुरुषासमोर पैशासाठी हात पसरविणार नाही, अशी आर्थिक स्थिती देशात निर्माण करावी, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी दिला.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या ऑनलाइन राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटन प्रसंगी उमा भारती बोलत होत्या. या प्रसंगी राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, सुप्रसिद्ध नृत्यंगना डॉ.मल्लिका साराभाई, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड होते. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून महिला संसद भरवली जात आहे.

वसुंधरा राजे सिंधिया म्हणाल्या, महिलांना कधीही कमकुवत समजू नका. कारण कोविडच्या काळात महिला डॉक्टर आणि नर्सेस यांनी या देशात खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशातील प्रत्येक महिलेने उच्च शिक्षण घेतले, तर येणारी पिढी ही कधीही अशिक्षित राहणार नाही.

आनंदीबेन पटेल म्हणाल्या, महिलांनी राजकारण, आर्थिक, सामाजिक क्षेत्राबरोबर सर्वंच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे, तरीही त्यांना अन्य क्षेत्रांमध्ये सामवून घेणे ही काळाची गरज आहे.

कार्यक्रमात रेणुका सिंग सरुता, देवाश्री चौधरी, डॉ.मल्लिका साराभाई, रितू छाब्रिया, विश्वनाथ कराड, राहुल कराड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अदिती कराड यांनी आभार मानले.