शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुणी पाणी देता का पाणी?

By admin | Updated: May 2, 2015 05:29 IST

तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही.

पुणे : तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही. महापालिकेकडून मानकांपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे करून पाटबंधारे विभागाकडून २०११ नंतर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा करारही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य पद्धतीने सुनियोजन होत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे तट पेटत आहेत. महापालिकेस शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस सध्याची लोकसंख्या गृहीत धरता दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरासाठी पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जवळपास १५ ते १६ टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, कागदपत्रावर कुठेही या पाण्याच्या देवाणघेवाणीचा करार झालेला नाही. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस दरदिवशी १२५0 ते १३00 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार, १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर भविष्यात शहराचा विस्तार गृहीत धरत महापालिकेस १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. राज्यशासनाने महापालिकेत आणखी नवीन ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आणखी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)