शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

कुणी पाणी देता का पाणी?

By admin | Updated: May 2, 2015 05:29 IST

तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही.

पुणे : तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही. महापालिकेकडून मानकांपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे करून पाटबंधारे विभागाकडून २०११ नंतर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा करारही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य पद्धतीने सुनियोजन होत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे तट पेटत आहेत. महापालिकेस शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस सध्याची लोकसंख्या गृहीत धरता दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरासाठी पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जवळपास १५ ते १६ टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, कागदपत्रावर कुठेही या पाण्याच्या देवाणघेवाणीचा करार झालेला नाही. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस दरदिवशी १२५0 ते १३00 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार, १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर भविष्यात शहराचा विस्तार गृहीत धरत महापालिकेस १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. राज्यशासनाने महापालिकेत आणखी नवीन ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आणखी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)