शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मुलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक

By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST

गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब आता आश्चर्याची राहिलेली नाही.

पुणो : गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब आता आश्चर्याची राहिलेली नाही. मात्र, बालकांमधील मधुमेहाचे प्रमाण चिंताजनकपणो वाढत असून, बदलती जीवनशैली हेच त्यामागील प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. ‘ज्युवेनाईल डायबेटिस रिसर्च फांऊडेशन’ने केलेल्या सव्रेक्षणात सध्या देशात 1क् लाख बालकांना टाईप 1 प्रकारचा मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया फणसे यांनी ही माहिती दिली. 14 नोव्हेंबर हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्याच वेळी जगभरात मधुमेह दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मधुमेह हा मध्यमवयीन किंवा प्रौढांमध्ये आढळणारा आजार असल्याचे मानले जात होते. मात्र, हा आजार बालकांमध्येही दिसून येत आहे. त्याचे प्रमाणही वाढले आहे.  (प्रतिनिधी)
 
मुलांमधील मधुमेहामध्ये मुलांच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नाही, त्यामुळे या आजारावरील उपचारांसाठी त्यांना बाहेरून इन्सुलिन घेण्याची गरज असते. त्यामुळे बालकांच्या रक्तातील साखरेच्या पातळीची नियमित तपासणी करणो गरजेचे असते. बालकांमधील मधुमेह हा मुख्यत्वे अनुवांशिक मानला जातो. मात्र, आहारामध्ये कॅ लरीजचा अतिवापर, साधी साखर, आहाराच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली ही कारणोही यामागे आहेत.
- डॉ. सुप्रिया फणसे,
 बालरोगतज्ज्ञ.
 
1 मधुमेह झाल्याचे समजल्यानंतर रूग्णाच्या डोळ्यांसमोर आपले भविष्य अनारोग्यातच काढावे लागणार याची प्रथमच जाणीव होते. या आजाराबरोबर जगणोही अनेकांना नकोसे होऊन जाते. मात्र, भारतीय रूग्णांची मानसिकता लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या मधुमेह क्लबमधून अनेकांना आपल्या दु:खाचा विसर पडत आहे. सुमारे पाच हजार सदस्य असलेल्या या क्लबतर्फे अनेक उपक्र म राबविण्यात आहेत.
2यासंदर्भात, मधुमेहतज्ज्ञ डॉ. संजय गांधी यांनी माहिती दिली. मधुमेहांच्या रूग्णांची आकडेवारी दरवर्षी प्रसिद्ध होते. मात्र, त्यावर उपाययोजना किंवा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर कोणतेही कार्यक्र म नाहीत. नव्या औषधांची आणि परदेशात होणा:या संशोधनांचीही आपल्याकडे माहिती नाही. त्यामुळेच ‘एवनसी’ या क्लबच्या माध्यमातून मधुमेही रू ग्णांचे नियमितपणो परीक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर मधुमेह क्लबमधून ‘डॉक्टरांबरोबर ब्रेकफास्ट ’ यासारख्या संकल्पनेतून रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्यासाठी मदत करण्यात येते. बाजारात मिळणा:या कोणत्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतील, याविषयी जनजागृती झाल्याशिवाय मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.