शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुबलक जमिनी असूनही घेता येईना पीक!

By admin | Updated: August 14, 2014 04:28 IST

येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच दूषित पाणी सोडून देतात

कुरकुंभ : येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच दूषित पाणी सोडून देतात. त्यामुळे कुरकुंभकरांना मुबलक जमिनी असून, त्या जमिनीत पीक येत नाही, अशी व्यथा येथील शेतकऱ्यांना लोकमतशी बोलताना व्यक्त केली. सुमारे १ हजार एकर क्षेत्र नापीक झाले असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून जमिनी ओस पडल्या आहेत. शासनाला वेळोवेळी या भागातील शेतकऱ्यांनी निदर्शनास आणूनदेखील शासनाच्या उदासीनपणाचा फटका येथील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रकल्पातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी या ठिकाणी गोळा केले जाते आणि त्यानंतर प्रक्रिया झालेले पाणी झाडासाठी वापरले जाते. परंतु, पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने उर्वरित पाणी मोकळ्या भूखंडावर वाहून येते. परिणामी, मोकळ््या भूखंडावर दलदल निर्माण झाली आहे. तर, काही कंपन्यांचे सांडपाणी शुद्धीकरण न करताच सोडले जाते. त्यामुळे जमिनी नापीक होऊन शेतीचा प्रश्न भेडसावत आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवून सर्वच कंपन्यांनी आपले सांडपाणी प्रक्रियेसाठी पाठवावे, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया झालेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. प्रदूषणाच्या विळख्यात कुरकुंभ परिसरातील जनता अडकलेली असल्याची परिस्थिती आहे. (वार्ताहर)