शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

By admin | Updated: January 22, 2016 01:32 IST

परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या

दौंड : गिरीम (ता. दौंड) परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत असणाऱ्या खडकवासला कालव्यातून वितरिका क्र. २९ तसेच येथील ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच सविता मांढरे यांनी दिली. गिरीम व परिसरातील जाधववाडी, वायरलेस फाटा, पुनर्वसन मांढरेमळा, गोरेमळा, बारववस्ती व आसपासच्या वाड्यावस्त्यांवर पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने ग्रामपंचायतीने नवीन बोअरवेल तसेच विहिरीचे खोलीकरण केले असले तरीदेखील पाण्याची समस्या मिटू शकली नाही. त्यामुळे गिरीमगावच्या ओढ्याला खडकवासला कालव्यातून पाणी सोडले तर विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होऊन शकते. रंगनाथ फुलारी, सरपंच सविता मांढरे, उपसरपंच जयराम शिंदे, भीमराव तालवर, संतोष जाधव, ताईबाई झिटे, शाम साबळे, पुष्पा फुलारी, किसन होले, जालिंदर जाधव, तळसाबाई फुलारी, ग्रामसेवक ज्ञानदेव लोणकर यांनी विहिरीची पाहणी केली आहे. (वार्ताहर)