शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार

By admin | Updated: February 19, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही

पुणे : जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही अनेक वसाहतींना गावठाण जाहीर करण्यात आलेले नाही. गावठाण विस्तार झाल्यास प्रकल्पग्रस्तांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या १८५ वसाहती असून, यापैकी केवळ ६९ वसाहतीमध्ये शंभर टक्के गावठाण जाहीर झाले आहेत. यामध्ये काही प्रकल्पांमध्ये ५० किंवा ७५ टक्केच गावठाण जाहीर झाले आहेत. तर अनेक ठिकाणी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी न जाता धरणाच्या लगतच्या गावाशेजारीच घरे बांधून वस्ती केली आहे. यामध्ये साडे तीनशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून घोषित करणे, त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावाला लगतच्या ग्रामपंचायतींत समावेश करणे किंवा केवळ एक-दोन गट लगतच्या गावठाणात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे धरणग्रस्तांच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचेही पाटील म्हणाले.