शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: December 22, 2016 23:49 IST

नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा

कळस : नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा मार्ग कऱ्हाड ते अहमदनगर असा जोडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-पंढरपूर या मार्गांना ओलांडून जाणारा मार्ग आहे.कऱ्हाडवरून पुढे यामार्गे कर्जत, अहमदनगरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, औंध देवस्थान, गोंदवलेमहाराज ,बाबीरबुवा ही तिर्थक्षेत्रे आहेत. तसेच या मार्गावर अनेक साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था असून फळबागा व कृषी उत्पादनांची निर्मिती होणारा हा भाग आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पालखी महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व महामार्ग मंजूर झाले आहे. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. फक्त या मार्गाचेच चौपदरीकरण होणे बाकी आहे. ही बाब आमदार रामहरी रूपनवर यांनी मागील काही महिन्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपेक्षित मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्याची आश्वासन दिले होते. या भागाला न्याय दिला जाईल, असे सांगितले दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)