शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

मागील काही वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, नारोडी,चास,कळंब,चांडोली, पिंपळगाव,खडकी,निरगुडसर,अवसरी,पारगाव,काठापूर,पोंदेवाडी, वडगाव काशिंबेग,सुलतानपूर,मंचर व अन्य काही भागात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या ...

मागील काही वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, नारोडी,चास,कळंब,चांडोली, पिंपळगाव,खडकी,निरगुडसर,अवसरी,पारगाव,काठापूर,पोंदेवाडी, वडगाव काशिंबेग,सुलतानपूर,मंचर व अन्य काही भागात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.त्यातच काही परिसरात बिबट्या आता मानवावरही मोठ्याप्रमाणावर हल्ले करत असल्यामुळे शेतकरी,नागरिक हे बिबट्याच्या भयाखाली जगत असल्याचे दिसत आहेत. वनविभागाच्या वतीने नागरिकांना योग्य असा न्याय मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांना मिळणारी आर्थिक मदत सुद्धा शेतकऱ्याला मिळाली नसल्याने याबाबत वनविभाग व नागरिक यांच्यात कधीकधी वाद होत असल्याचे निदर्शनास येत आहे.याबाबत राज्यस्तरावर आपण वनखात्याची बैठक घेऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात ठिकठिकाणी हायमॅक्स दिवे लावून व वनविभागाला योग्य त्या सूचना देऊन नागरिकांचे भय कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर यांनी केली आहे.