शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

संरक्षक कठडे तुटल्याने पूल धोकादायक

By admin | Updated: May 4, 2017 01:39 IST

जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी

लक्ष्मण शेरकर / ओझरजुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी गावाजवळ पुष्पावती नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कोणत्याहीक्षणी या ठिकाणी रात्री-अपरात्री मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.या रस्त्यावर नेहमीच रात्री-अपरात्री मोठी वर्दळ असते धनगरवाडी, धालेवाडी तर्फे हवेली, ओझर, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक या गावांतील लोकांचा प्रमुख वापराचा हा रस्ता आहे. या भागातील शेतकरी वर्ग आपल्या शेतात पिकणारा सर्व प्रकारचा भाजीपाला ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार सामितीत नेण्यासाठी यांच रस्त्याचा नेहमी वापर होत असतो.अष्टविनायकातील श्रीक्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांच्या छोटी वाहने तसेच लक्झरी बसदेखील यांच मार्गाने येत असतात. या पुलाच्या उत्तर व दक्षिण दिशेला मोठा उतार असल्यामुळे या ठिकाणी पुलावर वाहनांचा वेग वाढलेला असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.