शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

पाणीकपाती वाढीबाबत लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:36 IST

धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

पुणे : धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यातील नदीलगतच्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी खडकवासला धरणातून १.६० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पाणी नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीकपातीचा फेरआढावा घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने धरणामध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दौंड, इंदापूर येथे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पाणी नियोजन समितीमार्फत पाणी सोडण्याचे निर्णय घेतले जातात. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.धरणसाठ्यातील पाण्याचे नियोजन करताना १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जाते. दौंड, इंदापूरला पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे.