शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

केंद्र सरकारनेच निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST

मराठा आरक्षणाबाबत झालेला निकाल निराशाजनक आहे. राज्य सरकारवर याबाबत केली जाणारी टीका अयोग्य आहे. मागील सरकारने दिले तेच विधिज्ञ ...

मराठा आरक्षणाबाबत झालेला निकाल निराशाजनक आहे. राज्य सरकारवर याबाबत केली जाणारी टीका अयोग्य आहे. मागील सरकारने दिले तेच विधिज्ञ राज्याने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. मुद्देही तेच होते. त्यामुळे राज्य सरकार जबाबदार आहे, असे म्हणणे चूक आहे. आता केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व तिथे ठराव करून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा. हाच एक घटनात्मक, सनदशीर मार्ग आहे.

- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

----

तमिळनाडूतील आरक्षण कसे चालते

शेजारच्याच तमिळनाडू राज्यात ७६ टक्के आरक्षण आहे. याचा यात प्रामुख्याने विचार व्हायला हवा. महाराष्ट्रावर हा अन्यायच आहे. न्यायालयाच्या निकालावर काहीच भाष्य करायचे नाही, पण महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठा समाजाची अवस्था खरोखरच दयनीय आहे. एखादी समिती स्थापन करून याची न्यायालयानेच खातरजमा करावी. केंद्र सरकारनेच आता यावर ठोस भूमिका घ्यावी. राज्य सरकारने न्याय भूमिका घेत या विषयावर जेवढे करता येईल तेवढे केले आहे.

- प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस, माजी महापौर