शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 13, 2015 06:24 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे एका शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना दि. ११ मार्च रोजी लोणी काळभोर येथे घडली. ही घटना सिद्राममळा परिसरात घडली. या घटनेमध्ये रेखा तानाजी काळभोर (वय ५०, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) या मृत्युमुखी पडल्या आहेत. दहा मार्च रोजी लोणी काळभोर परिसरात वादळी-वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे झाडे उन्मळून पडली होती, तर वीजवाहक तारा तुटल्या होत्या. तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीने वेळीच दक्षता न घेतल्याने, तारा जागोजागी तशाच पडून होत्या. अकरा मार्च रोजी दुपारी नेहमीप्रमाणे रेखा काळभोर या मालकीच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी वीजवाहक तार तेथे तुटून पडली होती. त्या तारेला स्पर्श होताच विजेचा झटका बसून त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.या घटनेची माहिती लवकर इतरांना समजली नाही. त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्याचे कुटुंबीय सायंकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. त्या वेळी सदर प्रकार रात्री उघडकीस आला. (वार्ताहर)