शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अभिप्राय नोंदविण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का? यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे मत सर्वेक्षणातंर्गत मागविण्यात आले आहे. या दोन्ही सर्वेक्षणांवर शाळा आणि विद्यार्थ्यांना मत नोंदविण्यासाठी ९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, शाळा व विद्यार्थ्यांना यासंदर्भातील माहिती भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ११ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संबंधित लिंक सुरू ठेवली जाणार आहे. रविवारपर्यंत राज्यातील जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर २ लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.