शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

By admin | Updated: March 21, 2017 05:27 IST

आधुनिक काळात शैक्षणिक सामाजिक गरजा बदलत चाल्या आहे. तसेच शिक्षण घेण्याची पद्धत बदलली. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड

चासकमान : आधुनिक काळात शैक्षणिक सामाजिक गरजा बदलत चाल्या आहे. तसेच शिक्षण घेण्याची पद्धत बदलली. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड काही थांबता थांबली दिसत नाही. ही परवड विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या निमित्ताने समोर दिसत आहे. विद्यार्थीचा घर, शाळा ते परीक्षा केंद्रापर्यत पहावयास मिळत आहे. हेच विद्यार्थी असुरक्षीत पणे खासगी वाहनांना हात करुन लोंबकळत आपला जिव मुठीत धरुन परीक्षेला तसेच शाळेत विद्यालयात जाताना दिसत आहे. सुरक्षित तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी ला परीक्षा देता यावी याचे उत्तर दायित्व कोणाचे? हा प्रश्न सद्या मात्र उनुउत्तरीत असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रे व महाविद्यालये १०ते १२ किमी च्या अंतरावर असल्याने परीक्षेसाठी तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी जिप, टेम्पो, ट्रक, शेतमालवाहु वाहनांमधन टूव्हीलर वर चार-चार बसून हे विद्यार्थी धोकादायकरित्या सरास प्रवास करताना दिसत आहे. प्रवासात विद्यार्थीची दगदग, रात्रीच्या वेळी अभ्यासाठी जागरण, मानसिक थकवा याला ग्रामीण भागातील विद्यार्थी ना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.(वार्ताहर)