शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

रांजणगाव सांडसजवळ पूलावरील प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:03 IST

या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात ...

या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात जाण्यासाठी या पुलाचा सर्रास वापर होत आहे. साखर कारखान्याची ऊस वाहतूकीबरोबरच शिवाजी नगर एसटी स्थानकावरील बहुतांश एसटीबस या पुलावरून धावतात. इतकी प्रचंड वर्दळ असलेल्या या पुलाचे संरक्षक कठडे गायब झाल्यामुळे पूलासह वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसातच हे रेलींग गायब झाल्यामुळे ते पडले की चोरीला गेले याबाबत शंका निर्माण केली जात आहे. भीमा नदीला पूर आल्यावरही या पुलावरून वाहतकू करणे सोयीचे ठरते मात्र कठडे नसल्याने हा पूल पूर नसतानाही धोकादायक ठरला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाने रेलींग बसवावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते तुषार जगताप यांनी केली आहे.

रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल

310721\151531pun_4_31072021_6.jpg

रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल