शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रांजणगाव सांडसजवळ पूलावरील प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:03 IST

या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात ...

या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात जाण्यासाठी या पुलाचा सर्रास वापर होत आहे. साखर कारखान्याची ऊस वाहतूकीबरोबरच शिवाजी नगर एसटी स्थानकावरील बहुतांश एसटीबस या पुलावरून धावतात. इतकी प्रचंड वर्दळ असलेल्या या पुलाचे संरक्षक कठडे गायब झाल्यामुळे पूलासह वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसातच हे रेलींग गायब झाल्यामुळे ते पडले की चोरीला गेले याबाबत शंका निर्माण केली जात आहे. भीमा नदीला पूर आल्यावरही या पुलावरून वाहतकू करणे सोयीचे ठरते मात्र कठडे नसल्याने हा पूल पूर नसतानाही धोकादायक ठरला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाने रेलींग बसवावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते तुषार जगताप यांनी केली आहे.

रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल

310721\151531pun_4_31072021_6.jpg

रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल