शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला विजेचा लपंडाव

By admin | Updated: June 10, 2015 04:43 IST

दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दौंड : दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जर, दौंड शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी दिला आहे. जवळजवळ गेल्या पाच दिवसांपासून दौंड शहर रात्रीच्या वेळेला अंधारात आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होतोच. परंतु, रात्री-बेरात्री विद्युत पुरवठा बंद असतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत मंडळाच्या कार्यालयात दूरध्वनी केला असता, दूरध्वनीचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवलेला असतो. त्यामुळे वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क होत नाही. अधिकारीदेखील जागेवर नसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश सुरू आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यकत्या कागदपत्रांसाठी झेरॉक्सची आवश्यकता असते. मात्र, केवळ विद्युत पुरवठ्याअभावी त्यांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी ईमेलवरून अर्ज पाठविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. परंतु विद्युत पुरवठा नसल्याने संगणकदेखील बंद असतात. या खंडित विद्युत पुरवठ्याला हैराण झाले आहेत. याचा विचार विद्युत मंडळाने करावा, असे अ‍ॅड. बलदोटा यांनी सांगितले. (वार्ताहर)सर्व पक्षीय आंदोलनाची दिशा ठरणारदौंड शहरातील खंडित वीजपुरवठा साधारणत: ५ ते ७ तासांपर्यंत होत आहे. तर, रात्रीच्या वेळेला संपूर्ण रात्रभर लाईट नसतात. परिणामी, विद्युत महावितरण कंपनीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, याकामी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार असून, यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. असा झाला खंडित वीजपुरवठाशुक्रवार (दि.५) रोजी संपूर्ण रात्र दौंडच्या नागरिकांनी अंधारात काढली. शनिवारी दिवसभर विजेचा लंपडाव याच दिवशी रात्रीला १0 ला विद्युत पुरवठा खंडीत झाला. तो मध्यरात्री ३ च्या सुमारास आला. रविवार, सोमवार, मंगळवार दिवसभर विजेचा लंपडाव एंकदरितच विद्युत खंडीत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.