शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

धरणात पाणीसाठा २०.०५ टक्के

By admin | Updated: May 21, 2017 04:05 IST

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात चारही धरणांत आतापर्यंत २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी याच कालावधीत १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात चारही धरणांत आतापर्यंत २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी याच कालावधीत १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले शेतीचे आवर्तन ५ जूनपासून बंद केले जाणार असून येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.मागील वर्षी पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणे अगदी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली होती. टेमघर धरणास गळती लागल्यामुळे दुरुस्तीसाठी संपूर्ण धरणातील पाणीसाठा रिकामा करावा लागला. परिणामी, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणातील पाणीसाठ्यावर अवंलबून राहण्याची वेळ आली. मात्र, जलसचिंन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेती, तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे.जलसिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश कपोले म्हणाले, ‘‘टेमघर आणि वरसगाव धरणात पाणीसाठा नाही. मात्र पानशेत धरणात ४८.४० आणि खडकवासला धरणात ३४.९३ टक्के पाणीसाठा आहे. एकूण २०.०५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षापेक्षा हा साठा सुमारे २.५० टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, मॉन्सूनचा अंदाज घेऊन शासन आदेशानुसार १५ जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल.’’