शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

देश समाजकारण्यांमुळे चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:49 IST

राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे

पुणे : राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.‘लायन्स क्लब पुणे औंध-पाषाण’चे नूतन अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. या वेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह, मावळते अध्यक्ष डॉ. प्रदीप दामले, सचिव गणेश जाधव, प्रदीप बर्गे, गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.गिरीश बापट म्हणाले, ‘‘माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसºयाला मदत करण्याची भावना, संस्कार निर्माण करणे हे लायन्सचे यश आहे. लायन्सचे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे. लायन्स क्लबने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे, पुढील काळात युवा नेतृत्व घडणाची जबाबदारी लायन्सने घ्यावी.’’लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण’ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी दिली. लायन्सच्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्ये केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेठ यांनी आभार मानले. विनोद शाह, कृष्णकांत कुदळे, अंकुश काकडे, अरुण शेवते, प्रकाश देवळे, मिलिंद जोशी, रवी चौधरी, सुरेश धर्मावत, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.