शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

वाडा परिसरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST

वाडा येथे सोयाबीन व भुईमूग पेरला जातो. महागडे बियाणे घेऊनही काही उपयोग झाला नाही. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांना ...

वाडा येथे सोयाबीन व भुईमूग पेरला जातो. महागडे बियाणे घेऊनही काही उपयोग झाला नाही. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. जून महिना संपला तरी पाऊस काय पडला नाही. भात रोपेही लागवडीला आली आहेत; पण केवळ पावसाअभावी काही करता येत नाही.

पाऊस वेळेवर पडला तर पुढील पंधरा दिवसांत भात रोपे लावणीसाठी तयार होतील; परंतु पावसाअभावी वातावरण चिंतेचे आहे.

बरीचशी शेती कोरडवाहू क्षेत्रातील असल्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज देखील फोल ठरला आहे. पाऊस नसल्याने जनावरांनादेखील हिरवा चारा उपलब्ध होत नाही.

दरवर्षी जून महिनाअखेर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत होती; पण यावर्षी परिस्थिती बघता धरणात पाणीसाठा नाही. पाण्याने तळ गाठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.