शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

तरडोलीत भरणार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात ग्रामसभा होत नाहीत. कोरोनामुळे गावातील शेतकऱ्यांसह अनेक ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात ग्रामसभा होत नाहीत. कोरोनामुळे गावातील शेतकऱ्यांसह अनेक मजूरवर्ग, विद्यार्थ्यांचे, पालकांचे गावपातळीवरील अनेक समस्या जैसे थे आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी कृषी, आरोग्य विभाग, महसूल, सर्व शिक्षा अभियान, पशू संवर्धन, महावितरण कंपनी, महिला बालविकास आदी अधिकारी व कर्मचारी बोलावले आहेत.

वरील खात्याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची, मजूरवर्गीय व गावात राहत असलेल्या ग्रामस्थांची कामे रखडली आहेत, त्यांना विविध वेळेत पाचारण केले आहे. तसेच संबंधीत व्यक्तींनी आपल्या अर्जामार्फत समक्ष उपस्थित रहावे अथवा व्हॉट्सअॅपद्वारे अर्ज पाठवावा असे सांगितले आहे.

चौकट :

शेतकरी, जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक गावात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामुळे जनतेचे प्रश्न मार्गी लागलेेच पाहिजेत. जे अधिकारी समस्या सोडवणार नाहीत त्यांचे मत लेखी घेणार आहे.

- नवनाथ जगदाळे, सरपंच