शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वीचा दावा

By admin | Updated: July 16, 2016 01:02 IST

पालखी सोहळ्यात राज्य शासनातर्फे राबविलेली ‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वी झाल्याचा

कोरेगाव भीमा : पालखी सोहळ्यात राज्य शासनातर्फे राबविलेली ‘निर्मल वारी’ची संकल्पना यशस्वी झाल्याचा दावा या योजनेसाठी पुढाकार घेतलेले श्री क्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी केला आहे. तुकाराममहाराज संस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अनेक सेवाभावी संस्थांच्या मदतीने राज्य शासनाने ३३१व्या पालखी सोहळ््यात निर्मल वारी उपक्रम राबविण्यात आला. संत ज्ञानेश्वर माऊली तसेच तुकोबारांच्या पालखी सोहळ््यातील मुक्कामांच्या ठिकाणी प्रत्येकी ८०० फिरती शौचालये ठेवण्यात आल्याने सोहळा दुर्गंधीमुक्त झाला, त्याबद्दल वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल शौचालये बसवून ती वापरण्यासाठी वारकरऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. विविध सेवाभावी संस्थांचे ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी केलेले काम आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे शक्य झाले. यासाठी वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांनी मदत केली. (वार्ताहर)