शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

कोराेना काळातील गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्तांचा पुणेकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:14 AM

पुणे : कोरोना काळात शहरात दाखल केेलेल्या गुन्ह्यात नागरिकांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही, अशी कार्यवाही केली ...

पुणे : कोरोना काळात शहरात दाखल केेलेल्या गुन्ह्यात नागरिकांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही, अशी कार्यवाही केली जाईल. जे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये कार्यवाही करावी लागणार आहे, पण त्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही, याची पोलीस काळजी घेतील, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

कोरोना काळात शहरात संचारबंदी मोडल्याबद्दल जवळपास २८ हजार पुणेकरांवर १८८ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या गुन्ह्यात पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहेत. त्यासाठी नागरिकांकडून आधार कार्ड व इतर कागदपत्रे घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात येत आहे, तसेच न्यायालयाचे समन्स घरी जाऊन बजावले जात आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांकडून रोष व्यक्त होऊ लागला आहे.

पुणेकरांची भावना लक्षात घेऊन त्यांना त्रास होणार नाही. अशी कार्यवाही केली जाईल, तसेच यापूर्वी जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर कार्यवाही करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.