शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या

By admin | Updated: May 8, 2017 02:04 IST

विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत

लोकमत न्यूज नेटवर्कखळद : विकासाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे खानवडी गाव जगाच्या नकाशावर पोहोचावे, यासाठी या गावचा आदर्श सांसद ग्राम योजनेत सहभाग करून सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना राजकारणविरहित विकासासाठी एकत्र या, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी खानवडी गावाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून लोकसहभागासाठी तयारी आहे का, याची विचारणा केली. या वेळी सर्वांनी एकमुखाने होकार दर्शविल्यावर या गावचा आदर्श सांसद ग्रामचा तपशील पुरंदरचे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना पाठवतील. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयाकडे जाईल. तेथे यावर गावच्या निवडीविषयी चर्चा होऊन मगच निवडीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या वतीने साबळे यांना गाव दत्तक घेण्याविषयी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच दीपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, सुनील धिवार, सचिन लंबाते, गिरीश जगताप, साकेत जगताप, शेखर वढणे, आनंद जगताप, संदीप जगताप, गोकुळ गायकवाड, पी. एस. मेमाणे, चंद्रकांत टिळेकर, श्रीकांत ताम्हाणे तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.खानवडीत म. फुले यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारावे. तसेच गावचा सर्वांगीण विकास होईल, असा प्रयत्न व्हावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. गावात आदर्श ग्रामयोजना खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने ही योजना यशस्वी होण्यासाठी काम केले पाहिजे, असे पिंपरी-चिंचवडचे माजी आयुक्त के. सी. कारकर यांनी सांगितले. खानवडी येथे फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे सुनील धिवार, चंद्रकांत फुले यांनी सांगितले.