शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सीओईपीला अभिमतची प्रतीक्षाच

By admin | Updated: March 25, 2017 03:59 IST

काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे

पुणे : काही वर्षांपासून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे (सीओईपी) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) दुर्लक्ष केले जात आहे. शैक्षणिक दर्जा आणि क्षमता असून अभिमतचा दर्जा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.सीओईपीला यापूर्वीच स्वायत्तता मिळाली आहे. त्यानंतर महाविद्यालायाने सहा-सात वर्षांपूर्वी अभिमत दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. केंद्र सरकारसह यूजीसीकडेही सातत्याने हा पाठपुरावा करण्यात आला. अभिमतसाठी राज्य शासनाच्या समितीनेही याबाबतचा अहवाल दिला आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, संशोधन व इतर उपक्रमांमधील यशाचा आलेख वाढता आहे. तरीही यूजीसीकडून अद्याप समितीचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. या समितीची नेमणूक झाल्यानंतर महाविद्यालयाची पाहणी होऊन अभिमतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत यूजीसी उदासीन असल्याचे दिसून येते. याविषयी संचालक डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, ‘‘यूजीसीने अद्याप समिती स्थापन केलेली नाही; त्यामुळे अभिमतचा प्रश्न रखडलेला आहे. हा दर्जा मिळाल्यास महाविद्यालयाला विविध क्षेत्रांत शैक्षणिकदृष्ट्या विविध प्रकारची संधी निर्माण होणार आहे. विद्यार्थिहिताचे विविध निर्णय घेता येतील.’’