शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

स्वच्छतेची ‘झाडाझडती’

By admin | Updated: December 1, 2014 03:45 IST

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे. वेल्हे येथे झालेल्या कार्यशाळेत तर पिरंगुट येथे 'पंचायत समिती आपल्या दारी ' या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वरील आश्वासन दिले आहे.मार्गासनी : जिल्ह्यात वेल्हे तालुका हा सर्वांत अगोदर निर्मलग्राम होणार असून, २६ जानेवारीपर्यंत तालुका निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, वेल्ह्याच्या सभापती सविता वाडघरे यांनी कार्यशाळा घेऊन हा विश्वास व्यक्त केला. २६ जानेवारीला निर्मलग्राम करूनच राष्ट्रध्वज फडकवला जाणार असल्याची माहिती सभापती सविता वाडघरे यांनी या वेळी दिली.यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, सुषमा रेणुसे, माजी सभापती चतुरा नगिने, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, कुस्तागीर संघाचे अध्यक्ष शंकर भुरुक , राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक अध्यक्ष किरण राऊत, विद्यार्थी सेनेचे प्रमोद लोहकरे, राष्ट्रवादीचे तानाजी मांगडे, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, राजगड कारखान्याच्या संचालिका शोभाताई जाधव, शिवसेना तालुकााध्यक्ष सुनील जागडे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, सहायक गटविकास अधिकारी सतीश गाढवे आदींसह सरपंच, अंगणवाडीताई, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुरवसे यांनी केले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी आभार केले. (वार्ताहर)