शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

स्वच्छतेत पिछाडी; आयुक्तांना कचऱ्याचा बुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 03:20 IST

सत्ताधारी, प्रशासनाचे दुर्लक्ष : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नोंदविला निषेध

पिंपरी : महापालिकेची स्वच्छतेत पिछाडी झाल्याबद्दल महापालिका आयुक्तांना विरोधी पक्षाच्या वतीने कचऱ्याचा बुके देण्यात आला. अभिनव पद्धतीने ‘स्वच्छमध्ये झालेल्या पिछाडीचा निषेध केला.पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला होता. मात्र, भाजपाची दोनवर्षांपूर्वी सत्ता आली अन जे शहर महाराष्ट्रात नंबर वन व देशात नवव्या क्रमांकावर होते. सन २०१७ मध्ये ७२ व्या स्थानी गेले तर सन २०१८ मध्ये शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. आता त्यानंतर यावर्षी ५२ व्या क्रमांकावर गेले. त्याबाबत आयुक्तांना कचऱ्यांचा गुच्छ भेट दिला. या वेळी विरोधीपक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राजू बनसोडे, विनया तापकीर, माजी विरोधीपक्षनेते मच्छिंद्र तापकीर, विनोद नढे उपस्थित होते.याबाबत विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरू आहेत. परंतु प्रत्यक्षात भाजपाचा आणि आपला कारभार नियोजन शून्य आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कचºयाची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांनी कचरासुद्धा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करून टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपाने कचरा सिटी करून टाकली आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कचºयांचे ढीग साठले आहेत. कचरा विलिनीकरणाचा बोजवारा उडाला आहे.स्वच्छ शहर सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकालामध्ये पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर होते तर देशात ९ व्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरातील एक रेल्वे स्टेशन, एक बसस्टॉप एक चौक व एक रस्ता व एक झोपडपट्टीची पाहणी करून गुण दिले जातात. शहरातील चिखली परिसर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, विद्यानगर झोपडपट्टी, रामनगर, गांधीनगर परिसरात जाऊन तेथील सार्वजनिक शौचालय, मुताºया, रस्ता, कचरा इत्यादींबाबत पाहणी करण्याबाबत सुचविले होते. या भागाची पाहणी जर सदस्यांनी केली नाही. त्यामुळे शहर पिछाडीवर आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड