शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?

By admin | Updated: November 2, 2014 00:08 IST

स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुणो : स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केवळ बोटावर मोजता येतील एवढय़ाच अनुदानित महाविद्यालयांनी या बाबतचे अहवाल जमा केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून या अभियानास प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणो शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी  केराची टोपली दाखवल्याची माहितीसुद्धा यामुळे समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून विविध कार्यक्रम आयोजित करणो बंधनकारक होते. 
तसेच स्वच्छ भारत अभियान आणि  राष्ट्रीय एकता दिवस या निमित्त राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल त्याच दिवशी वरिष्ठ कार्यालयास कळवणो अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानास सुरुवात होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही केवळ 15 महाविद्यालयांनी यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे या अभियानाचा सर्व क्षेत्रतून मोठा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घेतला नसल्याचे सहसंचालक कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालांच्या संख्येवरून दिसून येत आहे. 
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक  योगदानाचा गौरव व्हावा तसेच जनतेला त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस 
साजरा करण्याचे आदेश केंद्र 
शासनाने दिले होते. तसेच 
त्यावरील अहवाल त्याच दिवशी 
सादर करण्याचे आदेशही सहसंचालक कार्यालयाकडून दिले गेले होते, 
परंतु आतार्पयत केवळ 7 महाविद्यालयांनीच यावरील अहवाल सादर केले आहेत.(प्रतिनिधी)
 
पुणो विभागीय उच्च शिक्षणासह संचालक कार्यालयांर्तगत 165 अनुदानित महाविद्यालये येतात. त्यातील केवळ 15 महाविद्यालयांनी स्वच्छ भारत अभियानांर्तगत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठविला आहे. तर 7 महाविद्यालयांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळविली आहे. सर्व महाविद्यालयांनी अहवाल तात्काळ सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 
-  डॉ.सुनील शेटे, उच्च शिक्षण  सहसंचालक,पुणो विभाग.