शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?

By admin | Updated: November 2, 2014 00:08 IST

स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुणो : स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील केवळ बोटावर मोजता येतील एवढय़ाच अनुदानित महाविद्यालयांनी या बाबतचे अहवाल जमा केले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून या अभियानास प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणो शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी  केराची टोपली दाखवल्याची माहितीसुद्धा यामुळे समोर आली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून विविध कार्यक्रम आयोजित करणो बंधनकारक होते. 
तसेच स्वच्छ भारत अभियान आणि  राष्ट्रीय एकता दिवस या निमित्त राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल त्याच दिवशी वरिष्ठ कार्यालयास कळवणो अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानास सुरुवात होऊन तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही केवळ 15 महाविद्यालयांनी यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे या अभियानाचा सर्व क्षेत्रतून मोठा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घेतला नसल्याचे सहसंचालक कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालांच्या संख्येवरून दिसून येत आहे. 
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वतंत्रता चळवळीमध्ये व त्यानंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक  योगदानाचा गौरव व्हावा तसेच जनतेला त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा मिळावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस 
साजरा करण्याचे आदेश केंद्र 
शासनाने दिले होते. तसेच 
त्यावरील अहवाल त्याच दिवशी 
सादर करण्याचे आदेशही सहसंचालक कार्यालयाकडून दिले गेले होते, 
परंतु आतार्पयत केवळ 7 महाविद्यालयांनीच यावरील अहवाल सादर केले आहेत.(प्रतिनिधी)
 
पुणो विभागीय उच्च शिक्षणासह संचालक कार्यालयांर्तगत 165 अनुदानित महाविद्यालये येतात. त्यातील केवळ 15 महाविद्यालयांनी स्वच्छ भारत अभियानांर्तगत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल पाठविला आहे. तर 7 महाविद्यालयांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राबविलेल्या उपक्रमांची माहिती कळविली आहे. सर्व महाविद्यालयांनी अहवाल तात्काळ सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 
-  डॉ.सुनील शेटे, उच्च शिक्षण  सहसंचालक,पुणो विभाग.