शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मुख्यमंत्र्यांमुळे अखंडतेला बाधा

By admin | Updated: February 19, 2017 04:46 IST

राज्याचा प्रमुख या नात्याने राज्याची राज्य एकसंध ठेवणे, हे मुख्यमंत्र्याचे आद्यकर्तव्य ठरते. परंतु मुख्यमंत्री पदावर येताच महाराष्ट्रपासून विदर्भ वेगळा करण्याची भूमिका घेतली जाते.

पिंपरी : राज्याचा प्रमुख या नात्याने राज्याची राज्य एकसंध ठेवणे, हे मुख्यमंत्र्याचे आद्यकर्तव्य ठरते. परंतु मुख्यमंत्री पदावर येताच महाराष्ट्रपासून विदर्भ वेगळा करण्याची भूमिका घेतली जाते. मराठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. अशी टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवी येथे व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगवी येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला गेला. त्यात मराठी माणसाचे रक्त सांडले. मराठी भाषिकांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ही मराठी अस्मिता जपण्याऐवजी तोडण्याचे काम राज्याच्या प्रमुखाकडून केले जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.’’ सांगायचे तात्पर्य राज्याच्या प्रश्नांची माहिती असलेली व्यक्ती मुख्यमंत्री असली पाहिजे. यांच्या हातून राज्याची जपणूक होणार नाही. आधी त्यांनी नागपूरचा विकास करून दाखवावा, असे पवार म्हणाले.(प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची इतिहासातील पहिलीच सभा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पुण्याच्या सभेला नागरिकांची उपस्थिती अगदी नगण्य असावी, ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. नागरिकांनी सभेकडे पाठ फिरवली हे लक्षात येताच मुख्यमंत्री व्यासपीठाकडे फिरकलेच नाहीत. सभेला लोक नसतील, तर इकडून तिकडे गेलेल्यांच्या कानात सांगा, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचा उल्लेख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगवीतील सभेत केला.