शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मृत शेतकर्‍याच्या मुलास धनादेश

By admin | Updated: May 27, 2014 07:14 IST

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वरवे खुर्द येथील बबन नामदेव भोरडे या शेतकर्‍यांंच्या वारसाला वनविभागाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश देण्यात आला

नसरापूर : वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वरवे खुर्द येथील बबन नामदेव भोरडे या शेतकर्‍यांंच्या वारसाला वनविभागाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. उपविभागीय वनअधिकारी, भोरचे आर. ए. सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नसरापूर वनक्षेत्रपाल जे. एम. पिसाळ यांच्या माध्यमातून बबन नामदेव भोरडे यांचा वारस मुलगा बाबुराव बबन भोरडे यास पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी वनपाल ए. आर. लांडगे, लक्ष्मणराव शिंदे , लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी ६ आॅगस्ट रोजी बबन नामदेव भोरडे हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता रानात गेले असताना तरसाने हल्ला केला होता. त्यात बबन भोरडे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान जखमी बबन भोरडे यांचे ७ सप्टेंबर रोजी निधन झाले. शासन निर्णयाच्या अनुषंगाने वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला नुकसान भरपाई दिली जाते. या आधारे वनविभामार्फत हालचाल करून बबन भोरडे यांच्या वारसाला आधार मिळाला. भोर तालुक्यात वनविभामार्फत प्रथमच अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर)