शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पक्षाशी थोपटेंनी निष्ठा जोपासली!

By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST

सध्याच्या राजकारणात विचारधारा, निष्ठा मागे जाऊन महत्त्वाकांक्षा वाढली आहे.

भोर : सध्याच्या राजकारणात विचारधारा, निष्ठा मागे जाऊन महत्त्वाकांक्षा वाढली आहे. अशा परिस्थितीत अनंतराव थोपटे व संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आपली निष्ठा जोपासली, असे मत अखिल भारतीय काँॅग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले.
  हरिश्चंद्री (ता. भोर) येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत दिग्विजयसिंह बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विदुरा नवले, देविदास भन्साळी, शैलेश सोनवणो, स्वरुपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, गितांजली आंबवले, 
आण्णा भिकुले, प्रदीप खोपडे, सुवर्णा मळेकर, दिलीप लोहोकरे, दिलीप हुलावळे, संतोष साखरे, गितांजली शेटे, उमेश देशमुख, प्रमोद कुलकर्णी, कृष्णा शिनगारे, जयश्री शिंदे, डॉ.विजयालक्ष्मी पाठक, किसन वीर, चंद्रकांत सागळे, तानाजी तारू, 
राजेश काळे, गजानन शेटे, सविता वाडघरे, पल्लवी सोनवणो, उत्तम थोपटे, दिनेश धाडवे, कैलास ढवळे, सुभाष धुमाळ, जगदीश गुजराथी, जगदीश किरवे, विठ्ठल आवाळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात शैलेश सेानवणो यांनी आमदारांच्या माध्यमातून तीन तालुक्यांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली.
  या वेळी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दर लोकसभा निवडणुकीला यायचं..मेहुण्याचे नाते लावायचे.. दाजी म्हणायचे..मतदान घेऊन जायचे आणि विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसायचा.. हा दरवेळी खेळ खेळायचा. या वेळी मात्र काहीही नाते लावले, तरी दाजी भुलणार नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने व विकासाचे मुद्दे नसल्याने  वैयक्तिक टीका 
सुरू आहे.  ज्यांचे वय 25 वर्षे 
आहे, ते 4क् वर्षे राजकारण करणा:यांवर टीका करीत आहेत. हे बालिशपणाचे लक्षण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 
दिग्विजयसिंह म्हणाले, सध्याचे राजकारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षेचे झाले आहे, म्हणूनच राज्यातील युती तुटून निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदावरून भांडणो सुरू आहेत.