शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पक्षाशी थोपटेंनी निष्ठा जोपासली!

By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST

सध्याच्या राजकारणात विचारधारा, निष्ठा मागे जाऊन महत्त्वाकांक्षा वाढली आहे.

भोर : सध्याच्या राजकारणात विचारधारा, निष्ठा मागे जाऊन महत्त्वाकांक्षा वाढली आहे. अशा परिस्थितीत अनंतराव थोपटे व संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आपली निष्ठा जोपासली, असे मत अखिल भारतीय काँॅग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले.
  हरिश्चंद्री (ता. भोर) येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत दिग्विजयसिंह बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विदुरा नवले, देविदास भन्साळी, शैलेश सोनवणो, स्वरुपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, गितांजली आंबवले, 
आण्णा भिकुले, प्रदीप खोपडे, सुवर्णा मळेकर, दिलीप लोहोकरे, दिलीप हुलावळे, संतोष साखरे, गितांजली शेटे, उमेश देशमुख, प्रमोद कुलकर्णी, कृष्णा शिनगारे, जयश्री शिंदे, डॉ.विजयालक्ष्मी पाठक, किसन वीर, चंद्रकांत सागळे, तानाजी तारू, 
राजेश काळे, गजानन शेटे, सविता वाडघरे, पल्लवी सोनवणो, उत्तम थोपटे, दिनेश धाडवे, कैलास ढवळे, सुभाष धुमाळ, जगदीश गुजराथी, जगदीश किरवे, विठ्ठल आवाळे उपस्थित होते.
प्रास्ताविकात शैलेश सेानवणो यांनी आमदारांच्या माध्यमातून तीन तालुक्यांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली.
  या वेळी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दर लोकसभा निवडणुकीला यायचं..मेहुण्याचे नाते लावायचे.. दाजी म्हणायचे..मतदान घेऊन जायचे आणि विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसायचा.. हा दरवेळी खेळ खेळायचा. या वेळी मात्र काहीही नाते लावले, तरी दाजी भुलणार नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने व विकासाचे मुद्दे नसल्याने  वैयक्तिक टीका 
सुरू आहे.  ज्यांचे वय 25 वर्षे 
आहे, ते 4क् वर्षे राजकारण करणा:यांवर टीका करीत आहेत. हे बालिशपणाचे लक्षण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 
दिग्विजयसिंह म्हणाले, सध्याचे राजकारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षेचे झाले आहे, म्हणूनच राज्यातील युती तुटून निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदावरून भांडणो सुरू आहेत.