शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

दुष्काळी ‘पडवी’चे पालटले रूप

By admin | Updated: January 9, 2017 02:13 IST

पडवी गावाची दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. मात्र सध्या जलसंधारणामधील झालेली मोठ्या कामांमुळे व ओढा

वरवंड : पडवी गावाची दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. मात्र सध्या जलसंधारणामधील झालेली मोठ्या कामांमुळे व ओढा खोलीकरणामुळे सध्या तरी पाण्याची स्थिती काही चांगली असल्याचे दिसत आहे.पडवी येथील गायकवाड मळ्यामध्ये जलसंधारणमधून ओढा खोलीकरण करण्यात आले होते. पडवीमध्ये म्हणावी तशी पावसाने हजेरी लावली नसल्याने केलेले काम वाया जाते काय, असे वाटत असताना या गावातील बंधारे जानाई शिरसाईमधून भरून घेण्यात आले. मात्र, गायकवाड मळ्यातील बंधाऱ्यामध्ये मात्र जानाई सिरसाईचे पाणी पोहोचत नसल्यामुळे तो बंधारा भरणार कसा, असा प्रश्न पडत असताना मात्र सुपे घाट परिसरात झालेल्या पावसामुळे गायकवाड मळ्यातील बंधाऱ्यामध्ये आजतागायत पाणी साचलेले दिसत आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पिण्याचा पाण्यासाठी टँकरच्या मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. बंधाऱ्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्याचा तरी प्रश्न मार्गी लागला असल्याचे शेतकरी शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.मागील वर्षी जानेवारीमध्ये पिण्याचा पाण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच या ओढा खोलीकरणासाठी व बंधाऱ्यासाठी आमदार राहुल कुल व आमदार माधुरी मिसाळ तसेच जिल्हा परिषद सदस्या वैशाली वाबळे यांच्या फंडातून मोठी कामे करण्यात आली आहे. (वार्ताहर)