शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मागण्या मान्य होईपर्यंत चाळकवाडी टोलनाका बंदच: सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST

दरम्यान, सोनवणे यांनी मागणीचे निवेदन टोलप्रशासनाला दिले आहे. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, आनंद रासकर, पिंपळवंडी गावचे उपसरपंच ...

दरम्यान, सोनवणे यांनी मागणीचे निवेदन टोलप्रशासनाला दिले आहे. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, आनंद रासकर, पिंपळवंडी गावचे उपसरपंच प्रदीप चाळक उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गाची अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे अर्धवट कामे पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, स्थानिकांना नोकऱ्या, जुन्नर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून मुक्तता मिळावी आदी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा टोलनाका सुरू करू देणार नसल्याचे म्हटले आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही टोल सुरू करण्यास विरोध केला असून त्यांच्या वतीनेही टोल प्रशासनास हा टोल बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यासंदर्भात, शिरूरचे खासदार डाॅ . अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व पोलिस प्रशासन

यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे या निवेदनात म्हटले आहे.

०१ आळेफाटा