शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

केंद्र सरकार आरक्षण संपवू पाहतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

केंद्र सरकारला कोणत्याही समाजाचे घेणे देणे नाही. ओबीसी समाजाची जर लोकसंख्या समोर आली तर राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडावी ...

केंद्र सरकारला कोणत्याही समाजाचे घेणे देणे नाही. ओबीसी समाजाची जर लोकसंख्या समोर आली तर राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडावी लागतील. तसेच काही प्रस्थापितांचा सत्तेतील वाटा कमी होण्याची भीती या सरकारला वाटत आहे. यामुळे सरकार जातीनिहाय जनगणनेमध्ये इतर जातींचा समावेश करायला घाबरत आहे. राज्यात ५१ टकके ओबीसी समाज असून या मध्ये सुमारे ३५२ जातींचा समावेश आहे. मात्र या जातींपैकी केवळ वंजारी, धनगर, माळी या जाती सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. इतर जातींना देखील लाभ मिळायला हवा. तसेच इतर जातींच्या कल्याणासाठी केंद्राने आणि राज्याने निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. ओबीसी मधील काही जाती अजूनही मुख्यप्रहवाच्या जवळपास नाहीत. अद्याप पर्यंत आरक्षणाचा फायदा देखील मिळाला नसल्याची उदाहरणे समाजात आहेत. अनेकवेळा आंदोलन करूनही या समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच विशिष्ट नेत्यांना राजकारणातून बेदखल करण्याचा प्रकार सूरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती जाणीवपूर्वक कपात केली जात असून शैक्षणिक नुकसान केले जात आहे. असा आरोप ओबीसी फाऊडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती मोराळे यांनी सांगितले.

कोट

देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजातील आहेत. याचा त्यांना विसर पडला असावा. या समाजाबद्दल अस्था राहिली नसून तो कसा दुबळा होइल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. लोकशाही देशात सर्वच समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे.

बाळासाहेब सानप, अध्यक्ष, ओबीसी, व्ही जे एन टी जन मोर्चा.

.....

जातिनिहाय जगणना झाली तरी , देशातील आणि राज्यातील सर्वच जातींची लोकसंख्या समोर येईल. जर संख्या समोर आली तर अनेक बदल करावे लागतील. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसणार आहे. ओबीसी समाज लोकसंख्येने मोठा आहे. हा समाज जर एकत्र आला तर राजकीय सत्तेची गणिते बदलू शकतो. ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. या समाजातील प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे.

- फुलचंद कराड, भगवान सेना.