शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मृत्यूस कारणीभूत; 5 वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: November 30, 2014 00:35 IST

पूर्वीच्या जमिनीच्या वादातून मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पुणो  : पूर्वीच्या जमिनीच्या वादातून मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. याबरोबरच मारहाणप्रकरणी चौघांना 6 महिने सक्तमजुरी आणि 5क्क् रुपये दंडाची, तर एका महिलेला 2 महिने सक्तमजुरी व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खेड न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा आदेश दिला आहे. 
संदीप प्रभाकर टेंगळे (वय 27, रा. कोयाळी) याला 5 वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, गोवर्धन टेंगळे (वय 27), माणिक गंगाराम टेंगळे (वय 23), संपत प्रभारक टेंगळे (वय 33), युवराज सुदाम कोळेकर (वय 28) यांना 6 महिने सक्तमजुरी, तर हंसाबाई गंगाराम टेंगळे (वय 47, सर्वजण रा. कोयाळी, ता. खेड) यांना 2 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयवंत देवराम टेंगळे (वय 72) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत त्यांची सून वैशाली महादेव टेंगळे (वय 35) यांनी फिर्याद दिली 
आहे. 
17 एप्रिल 2क्13 रोजी कायळी येथील रामुबाईमळा येथे ही घटना घडली.  (प्रतिनिधी)
 
4या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील अरुण ढमाले यांनी 1क् साक्षीदार तपासले. मयत, त्यांची प}ी, फिर्यादी आणि मुलगा सहादू हे फुले आणण्यासाठी रामुबाईमळा येथे गेले होते. त्या वेळी पूर्वीच्या जमिनीच्या वादातून संदीप याने जयवंत यांच्या डोक्यात काठी घातली. 
4फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेल्या, त्या वेळी उर्वरित सर्व आरोपींनी फिर्यादींना मारहाण केली. घटनेत जखमी झालेल्या जयवंत यांचा नंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने सर्वाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.