शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अनियमित हवामानामुळे कांदापिकावर करपा

By admin | Updated: January 22, 2016 01:33 IST

परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मोठ्या पैशाच्या अपेक्षेने केलेल्या कांदापिकाचे वांदे होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. सध्या काही प्रमाणात थंडी वाढू लागली आहे. थंडीमुळे दव किंवा धुके यांच्या प्रमाणात वाढ होत असून, कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे कांद्याच्या पातीवर (पानांवर) पांढरे चट्टे पडू लागले आहेत. दिवाळीदरम्यान लागवड झालेले कांदापीक सध्या काढणीला आलेले आहे. ज्याची काढणी १0 ते १५ दिवसांत होणार आहे त्या कांदापिकावर दव किंवा धुक्याचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु ज्या कांदापिकाच्या काढणीला एक ते दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असेल, त्यांनी दव किंवा धुक्यापासून पिकाचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबाबत राजेगाव येथील कृषी सहायक शरद काळे म्हणाले की, धुके किंवा दव अशी स्थिती असल्यास कांदापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहे. धुके किंवा थंडीपासून कांदापिकाला वाचवण्यासाठी ज्यांच्याकडे तुषार सिंचन उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी सकाळी पाच ते दहा मिनिटे यंत्रणा चालवावी. दव धुऊन गेल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होते. ज्यांच्याकडे तुषार सिंचन यंत्रणा नाही त्यांनी फवारणी पंपाने फवारणी करून घ्यावी.