शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

मोटारीने सात जणांना उडविले

By admin | Updated: April 7, 2015 05:33 IST

राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले.

राजगुरुनगर : राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले. त्यात सातही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चारच्या सुमारास गावातून मारुती मंदिराच्या उताराला ही मोटार जोरात आली. तिचा धक्का दोघां तिघांना बसला. त्याच वेळी ती आपली बाजू सोडून उजव्या बाजूच्या वैशाली जनरल स्टोअर्सला धडकली. त्यामुळे पुन्हा डावीकडे वळाली आणि वळताना आणखी तीन चार जणांना जखमी केले. तर एक जण या गाडीखाली सापडले. लोकांनी गाडी उचलून त्यांना बाहेर काढले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूटरला आणि एका मोटारसायकललाही तिने धडक दिली़ यावेळी जमलेल्या जमावाने चालकाला त्यांनी मारहाण केली़ लोकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. जगदीश रामनाथ अकुल(वय ६५), अतुल विष्णू सावंत( वय १५), सुरेय्या दगडू तांबोळी(वय ५५) हे राजगुरुनगर येथील रहिवासी यात जखमी झाले. तर शाम सुरेश गोपाळे ( वय २५), गणपत दगडू गोपाळे (वय ७५) आणि अश्विनी सीताराम केदारी (वय ९ ) हे तिघेजण आडगाव( ता. खेड ) आणि विलास बांगर ( वय ३०) हे एकलहरे ( ता-खेड ) अशी जखमींची नावे आहेत़ (वार्ताहर)