शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सप्तपर्णी’मुळे कर्करोग, ही अफवाच!

By admin | Updated: October 29, 2014 22:55 IST

सुशोभीकरण आणि सावली देणारे झाड म्हणून सप्तपर्णी वृक्षाची लागवड सर्वत्र करण्यात आली आहे. या झाडामुळे कर्करोग होत असल्याची अफवा पसरत आहे.

बारामती : सुशोभीकरण आणि सावली देणारे झाड म्हणून सप्तपर्णी वृक्षाची लागवड सर्वत्र करण्यात आली आहे. या झाडामुळे कर्करोग होत असल्याची अफवा पसरत आहे. वनस्पतितज्ज्ञांनी ही अफवाच असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या झाडामुळे श्वसनाचे विकार जडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, हे झाड निरुपयोगी आहे, भविष्यात बारामती शहरात या झाडांची लागवड करू नये, अशी मागणी पर्यावरण संस्थांनी केली आहे.
सप्तपर्णी या वृक्षाची निवड करण्याचे कारण त्याची वाढ आहे. या वृक्षाच्या अवास्तव वाढीमुळेच त्याला ‘राक्षसीवीण’ही म्हटले जाते. त्यामुळेच या झाडाच्या लागवडीला रस्त्याच्या दुतर्फा, उद्याने आदी ठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. बारामती शहरात त्यांची लागवड केल्याचे दिसून येते. 
वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एच. एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सप्तपर्णीच्या झाडामुळे कर्करोगाचा कोणताही धोका नाही. हा निव्वळ गैरसमज आहे. याउलट, कर्करोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणा:या औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो.
शहरातील नेचर फ्रेंड्स ऑर्गनायङोशन या पर्यावरण संस्थेचे उपाध्यक्ष फय्याज शेख म्हणाले, की ऑक्टोबर महिन्यात या झाडाला फुले येतात. त्या फुलांमुळे डोकेदुखीचा 
त्रस होतो. 
आगामी काळात अशा  प्रकारची झाडे लावण्यात येऊ नयेत. ही झाडे काढायची असल्यास पर्यायी झाडांची लागवड, वाढ पूर्ण झाल्यानंतरच याबाबत विचार करण्यात यावा. या झाडावर कोणतेही पक्षी बसत 
नाहीत अथवा घरटेदेखील बांधत नाहीत. हे झाड तोडावे-न तोडावे, हा वेगळा प्रश्न आहे. मात्र, वृक्षांमुळे परिसर खुलतो. त्यामुळे वृक्षतोडीनंतर येणारा भकासपणा टाळण्यासाठी अगोदर दुस:या पर्यायी झाडाची व्यवस्था होणो तितकेच महत्त्वाचे आहे. या झाडांना फुले येण्याचा कालावधी केवळ 15 दिवसांचा आसतो; त्यामुळे ते फारसे नुकसानकारक नसावे. (प्रतिनिधी)
 
मात्र, फुप्फुसे, घ्राणोंद्रियाच्या श्वसनलिका बोथट होण्याचे काम या वनस्पतीच्या फुलांमधून येणारा उग्र वास करू शकतो. तसेच, या वनस्पतीचे परागकण, फुलांपासून निघणा:या दर्पामुळे श्वसनाचा त्रस होऊ शकतो. हा दर्प फार धोकादायक नाही. मात्र, तो आरोग्याला हितकारक नाही.
- प्रा. डॉ. एच. एस. पाटील, वनस्पतितज्ज्ञ 
 
4ऑक्टोबर हा सप्तपर्णीचा बहराचा काळ असतो. या काळात तिला फिकट पिवळ्या रंगाची फु ले येतात. 
4या फुलांच्या उग्र वासाचा वाहन चालवताना त्रस होत आहे. या उग्र वासाचे कारण या वृक्षामध्ये असणारे अल्कोलॉईडचे प्रमाण हे आहे.