शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जलसंधारणासाठी श्रमदानाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:50 IST

जलसंधारणाच्या या श्रमदानात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे

पुणे : गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जलसंधारणाच्या या श्रमदानात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. ग्रामविकासाच्या या कामात सहभागी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने विविध गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यापीठाच्या राष्टÑीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने सहभाग घेण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून ५० गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांमध्ये गावकऱ्यांसमवेत सामूहिक श्रमदानाच्या उपक्रमात महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.विद्यापीठ, महाविद्यालये केवळ शैक्षणिक कार्यापुरतीच सिमित न राहता त्यांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन लोकसहभाग व लोकप्रतिसादाची मोहीम साकार करण्याचा प्रयत्न याव्दारे करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्हयातील गावांमध्ये ७ दिवसीय जलसंधारण शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय राष्टÑीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तालुक्यतील गावांमध्ये तिथली जवळपासची महाविद्यालये सहभागी होणार आहेत. महाविद्यालयातील राष्टÑीय स्वयंसेवक योजनेतील१०० स्वयंसेवक, महाविद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतरर कर्मचारी, महाविद्यालय व संस्थांचे पदाधिकारी आणि लोकसहभागातून ही शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सप महाविद्यालयाच्यावतीने पुरंदर तालुक्यातील वाघापूर या गावामध्ये ५ मे ते ११ मे या कालावधीमध्ये राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळया महाविद्यालयातील २ विद्यार्थी व २ विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. यामध्ये श्रमदानावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर जलसंधारण, दुष्काळ, पाणलोट विकास, जैवविविधता, ग्रामीण विकास या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व गटचर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.