शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अपेक्षांच्या ओझ्यात मनुष्य विसरला वर्तमान

By admin | Updated: January 21, 2016 00:54 IST

सध्या प्रत्येक जण भौतिक सुखवस्तूंच्या मागे धावत आहे. संचय करण्याकडे लक्ष देत आहे. यामुळे स्पर्धेच्या युगात श्वास घ्यायला वेळ मिळत नाही.

चिंचवड : सध्या प्रत्येक जण भौतिक सुखवस्तूंच्या मागे धावत आहे. संचय करण्याकडे लक्ष देत आहे. यामुळे स्पर्धेच्या युगात श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. अपेक्षांचे ओझे घेऊन प्रवास करीत आहे. यामुळे मनुष्य वर्तमान विसरला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.रोटरी क्लबच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या शिशीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर संजीव दाते, अनघा रत्नपारखी, प्रसाद गणपुले, डॉ. अच्युत कलंत्रे आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन दामले यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरीचे प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते दामले यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन पालेशा यांनी सामाजिक संवेदना याविषयी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजन लाखे यांनी दामले यांची प्रकट मुलाखत घेतली. दामले म्हणाले, ‘‘भूतकाळात जास्त रमत आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी काही करता येते का, हे पाहण्याची गरज आहे. यासाठी संवेदना उत्कट असायला हव्यात. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.’’प्रशांत दामले यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘अभिनय क्षेत्रात तरुणांची वाणवा जाणवत आहे. नाट्य, अभिनय, गाणे व नृत्य क्षेत्रात तरुण पुढे यायला हवे. आयुष्यात पत्नी, माझे कुटुंब व रसिक यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यश मिळविता आले. सुरुवातीचा काळ खडतर होता. मेहनत व चिकाटीमुळे अनेक व्यासपीठावर अभिनय करता आला. नाटक हा श्वास व ध्यास आहे. मोरुची मावशी, टूरटूर, ब्रह्मचारी, गेला माधव कुणीकडे ही नाटके सादर केली.’’ (प्रतिनिधी)