शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

चौदा गावांचा बहिष्कार, ५ गावांमध्ये अर्ज दाखल

By admin | Updated: May 13, 2017 04:47 IST

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या १९ गावांमधील १४ गावांनी निवडणुकीवरील बहिष्कार कायम ठेवला. ५ गावांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या १९ गावांमधील १४ गावांनी निवडणुकीवरील बहिष्कार कायम ठेवला. ५ गावांमध्ये मोजक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून तेही आपले अर्ज मागे घेतील, अशी शक्यता आहे.महापालिका हद्दीत एकूण ३४ गावांचा समावेश करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात लेखी दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना १२ जूनपर्यंत त्याचा सविस्तर तपशील द्यायचा आहे. दरम्यान या ३४ पैकी १९ गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. ती थांबवणे शक्य नसल्याने या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे १४ गावांनी आपला बहिष्कार कायम ठेवला, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशीपर्यंत एकही उमेदवारी अर्ज या गावांमध्ये दाखल झाला नाही. नांदेड, कोपरे, उंड्री, पिसुळी, आंबेगाव या ५ गावांमध्ये मात्र काहीजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ते बहिष्काराचा निर्णय घेण्यापूर्वी आॅनलाईन दाखल करण्यात आले होते. बैठक घेऊन ते अर्ज १७ मे पर्यंत मागे घेतले जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.